HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis BJP | जी द्राक्ष मिळत नाही ती आंबट असतात !

उदयनराजे भोसले राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांना पुढे करून मतं मागितली जात. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यातील दोष राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिसू लागले आहेत. जी द्राक्ष मिळत नाही ती आंबट असतात, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा समाचार घेतला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) रात्री उशिरा आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन शनिवारी (१४ सप्टेंबर) सकाळी दिल्लीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“..तोपर्यंत मी लग्न करणार नाही” म्हणणाऱ्या फडणवीसांनी शब्द मोडला आणि झाले टीकेचे धनी

News Desk

“केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी” – Dr.Bharti Pawar

News Desk

Pulwama Attack, Salute to Shahid Javan | रोटरी क्लब ऑफ एच आर कॉलेज यांच्याकडून शहिदांना अनोख सॅल्यूट

swarit