HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis BJP | लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन करण्याची गरज !

माझे मते राज्यातील सध्या सत्तास्थापनेसाठी सुरु असलेली ही अडवणूक लवकरच संपेल. शेवटी प्रत्येकालाच या राज्यातील जनतेच्या हितासाठी काम करायचे आहे. त्यामुळे, मला आशा आता राज्यात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन होईल”, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एका आठवड्याहून जास्त दिवस उलटून गेलेले असताना अद्याप राज्यातील कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rana दाम्पत्याला कोरोना झालेला तेव्हा Uddhav Thackeray यांनीच वाचवलं; शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट

News Desk

सध्या ‘Remove China App’ इतक्या चर्चेत असण्याचं कारण काय ? | Remove China App

Gauri Tilekar

फडणवीसांनी आकडेवारी पहावी आणि हिशोब करावं; Praful Patel यांचा टोला

News Desk