HW News Marathi
व्हिडीओ

शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये; Devendra Fadnavis यांचे आवाहन

राज्य सरकारच्या धोरणामुळेच सूरज जाधव सारख्या तरुण शेतकऱ्यावर ही वेळ येत आहे. सरकारकडून शेतकरी हीताच्या गोष्टी अपेक्षित आहेत. मात्र, ठाकरे सरकारला नेमके झाले तरी काय? गेल्या दोन वर्षात अस्मानी संकट आणि यंदा सुल्तानी संकट यामुळे जणूकाही सरकारच हे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे चित्र सध्या राज्यात सुरु आहे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली पीके ही करपून जात आहेत. रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण असताना सरकारच अडचणी निर्माण करीत आहे. ठाकरे सरकारला नेमके झाले तरी काय असा सवाल यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला होता.

#DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #DadajiBhuse #VishwajeetKadam #BJP #Congress #NCP #Shivsena #MVA #Maharashtra #Finance #Budget #Session #2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने राजकीय उखडबाजी जरूर करावी पण..!; Sanjay Raut असं का म्हणाले?

News Desk

मंत्री खुशाल मात्र विद्यार्थ्यांची दैना; कोण घेणार यांची दखल?

Chetan Kirdat

भाजप नेते Chandrashekhar Bawankule यांची प्रतिक्रिया

News Desk