HW News Marathi
व्हिडीओ

Drought in Maharashtra | “दुष्काळयुग ” एक दाहक वास्तव ..!

वर्षानुवर्षे दुष्काळ्या म्हणून कलंकित असलेला माण – खटावकर आजही दुष्काळाच्या छायेतच आहे. गेली ७२ वर्षे या भागातील दुष्काळ हटलेलाच नाही. अनेक सरकारे आली, अनेक आमदार, खासदार आश्वासनांचा पूर आला, मात्र या पुरात माण – खटाव कोरडाच राहिला. आजही या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इथल्या लोकांना शांत झोप लागू देत नाही. दुष्काळाने आधी जनावर खाल्ली मात्र आता माणसं सुद्धा या दुष्काळात होरपळून निघाली आहेत. याच माण -खटावच्या दुष्काळी भागाचे भीषण वास्तव सांगणारा हा आरती मोरे हीचा स्पेशल रिपोर्ट. ….. #Drought #Mankhatao #DevendraFadnvis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

५ राज्याच्या निवडणूक निकालावरुन मोदींनी धडा घ्यावा

News Desk

मेट्रो-3 च्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांसाठी खूशखबर …

News Desk

“…त्यांनी घेतले ५० खोके मग आम्हाला का ३००” पैठणच्या सभेवरून, Varun Sardesai यांचा टोला

News Desk