HW News Marathi
व्हिडीओ

मृत्यू नंतरही ‘गौरी लंकेश’ न्यायाच्या प्रतीक्षेत

मुंबई | ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला आज एक वर्ष पुर्ण झालं. अद्याप त्यांच्या मारेक-यांचा शोध लागलेला नाही.. लंकेश यांच्या मारेक-यांचा शोध घेताना सरकार दिरंगाई करतेय का ? हा ही तितकाच मोठा प्रश्न आहे. पत्रकारीतेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते परंतु अशा लोकशाहीत जर पत्रकार सुरक्षित नसेल आणि भीतीने लेखणीची धार बोथट होत असेल तर पत्रकारीतेला लोकशाहीचा आधार स्तंभ म्हणता येईल का ?

भाजप सरकारच्या काळात सध्याची परिस्थिती पाहीली तर माध्यमांवर अघोषित आणीबाणी लागली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मृत्यूच्या १ वर्षानंतरही आज पत्रकार गौरी लंकेश न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. सरकार एका धारधार लेखणी असलेल्या पत्रकाराला न्याय देऊ शकणार का हे पहाण महत्वाच ठरणारयं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय भेटींनतर मनसे- भाजप युतीची नांदी ? काय आहे संदीप देशपांडेचा खुलासा?

News Desk

हर्षवर्धन जाधव यांना मागे टाकत संजना जाधव यांची सरशी !

News Desk

पार्थ पवार मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार !

News Desk