HW News Marathi
व्हिडीओ

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या Raj Thackeray यांना परवानगी द्यायची कशी? – Jayant Patil

महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयंत पाटील हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर ती आले असून आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की राज्यात भाजपा रडीचा डाव खेळत असून, मात्र याला महा विकास आघाडी सरकार घाबरत नाही. आणीबाणी सरकी दुरुस्ती असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न भाजपचे मंत्री आणि पदाधिकारी करीत आहे.त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर ते बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले की वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम राज ठाकरे करीत आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्याचे चित्र समोर येत आहे.अशा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांना परवानगी द्यायची कशी असा प्रश्‍न पोलीस प्रशासनासमोर उभा राहतो अशी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

#JayantPatil #RajThackeray #RajeshTope #DevendraFadnavis #ChandrakantPatil #Governor #MNS 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Elections2019 | मतदार राजा…तूच आहेस देशाचा खरा शिल्पकार !

Atul Chavan

मुख्यमंत्री होणार का? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या…

News Desk

आता राज्यभरात सुपर मार्केट अन् किराणा दुकानात Wine मिळणार

News Desk