HW News Marathi
व्हिडीओ

India vows to isolate Pakistan ।पाकिस्तानची चारी बाजुने नाकाबंदी

जम्मू कश्मीरच्या पुलवामा मधे गुरुवारी १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड आतंगवादी हल्यात भारताच्या ४० शुरवीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दीली. या हल्यानंतर संपुर्ण देशावर शोककळा पसरली. तर देशभरातून प्रचंड संतापाची लाट उमटली आहे. दीवसेंदीवस वाढतच चाललेल्या आंतगवादाला कडव्या शब्दात उत्तर देण्याची आता वेळ आली असल्याची भावनाही देशभरातून उमटत आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारतानं दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. जैश ए मोहम्मद सारख्या आतंकवादी संघटनांना पाठीशी घलणाऱ्या, आंतकवादाला नेहमीच खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारकडून ठोस पावलंही उचलण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पदाधिकाऱ्याने महिलेला केलेल्या मारहाणीवर मनसेची पहिली प्रतिक्रिया

Manasi Devkar

औरंगाबादच्या नामांतराचा मार्ग खडतर ? ‘संभाजीनगर’साठी शिवसेनेची लगबग पण काँग्रेसचा अडथळा

News Desk

अमित शहांकडे आलेल्या ‘या’खात्याने शरद पवार,अजितदादा आणि राष्ट्रवादीची धाकधूक का वाढली?

News Desk