HW News Marathi
व्हिडीओ

Indus Water Treaty | पाकिस्तानच्या तोंडच पाणी खरचं पळवलं जाणार ?

भारताच्या पूर्वीय भागाकडून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या रावी, सतलज आणि बियास या तिन्ही नद्यांचं पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यासंबंधीचं वक्तव्य गुरुवारी केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर देत पाकिस्तानने भारताच्या या निर्णयाचा आम्हाला काहीही फरक पडत नसल्याचं स्पष्ट केलं. ‘द डॉन’ने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तेजस ठाकरेंमुळे शिवसेनेत येणार बाळासाहेबांची छबी?

Manasi Devkar

“Kalidas Kolambkar may join BJP | काँग्रेस आमदार ‘कालिदास कोळंबकर’ भाजपमध्ये प्रवेश करणार ? “

Atul Chavan

नेत्यांच्या शिवराळ भाषेने राजकारणाचा स्तर खालावला; सर्वसामान्यांनीही दिल्या ‘या’ प्रतिक्रिया |

News Desk