HW News Marathi
व्हिडीओ

अधिकाऱ्यांमुळे ठाकरे सरकारची बदनामी होतेय? या ‘४’ प्रसंगातून सरकार काय बोध घेणार ?

राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन आता जवळपास दीड वर्ष होत आले आहे. मात्र मागील वर्षभरात ठाकरे सरकार अनेक कारणांनी चर्चेत राहिले आहे. कधी देवेंद्र फडणवीस यांच्या कामांना दिलेली स्थगिती असो, तर कधी मंत्र्यांवर होणारे आरोप. मात्र हे सरकार काही अधिका-यांमुळे देखील चर्चेत राहिले असून, अधिका-यांमुळे सरकारची प्रतिमा देखील खराब होऊ लागली आहे. नेमकं कोणकोणत्या अधिकाऱ्यांवर ठाकरे सरकार चर्चेत राहिले, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.

#UddhavThackeray #SharadPawar #SachinVaze #AmitabhGupta #VijayWadettivar #MPSC #Maharashtra #MahaVikasAaghadi #Shivsena #SanjayRaut #AshokChavan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा मोठा दावा; भाजपा प्रवेशाबाबत म्हणाले…

News Desk

Manohar Joshi | मी नारायण राणेंशी चर्चा करायला तयार !

News Desk

Shiv Sena नेता म्हणाला, ‘NCPचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून’

News Desk