HW News Marathi
व्हिडीओ

अधिकाऱ्यांमुळे ठाकरे सरकारची बदनामी होतेय? या ‘४’ प्रसंगातून सरकार काय बोध घेणार ?

राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन आता जवळपास दीड वर्ष होत आले आहे. मात्र मागील वर्षभरात ठाकरे सरकार अनेक कारणांनी चर्चेत राहिले आहे. कधी देवेंद्र फडणवीस यांच्या कामांना दिलेली स्थगिती असो, तर कधी मंत्र्यांवर होणारे आरोप. मात्र हे सरकार काही अधिका-यांमुळे देखील चर्चेत राहिले असून, अधिका-यांमुळे सरकारची प्रतिमा देखील खराब होऊ लागली आहे. नेमकं कोणकोणत्या अधिकाऱ्यांवर ठाकरे सरकार चर्चेत राहिले, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.

#UddhavThackeray #SharadPawar #SachinVaze #AmitabhGupta #VijayWadettivar #MPSC #Maharashtra #MahaVikasAaghadi #Shivsena #SanjayRaut #AshokChavan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJPच्या लोकांचे मेंदू किडामुंग्यांचे; बाबासाहेबांबद्दल केलेल्या वक्तव्यावर Sanjay Raut म्हणाले…

News Desk

माझी Raje यांना विनंती आहे की त्यांनी संपूर्ण देश ताब्यात घ्यावं; Raut यांचा टोला

News Desk

उदयनराजे भडकले ! “अजितदादा तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केलं हो ?”

News Desk