HW News Marathi
व्हिडीओ

Jitendra Awhad म्हणाले, “मला मारलं तर लफडं व्हायचं…”; BJP कार्यकर्त्यांच्या मोर्चानंतर प्रतिक्रिया

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींसंबंधी केलेल्या एका वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. विरोधकही यावरुन आक्रमक झाले असून जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं होतं. एकीकडे काल हे प्रकरण दिवसभर गाजल्यानंतर रात्री आव्हाडांनी केलेलं ट्विटही चर्चेत आलं. माझ्या घरावर मोर्चा येणार आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी स्वतः ट्वीट करून दिली. आणि थोड्याच वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर भाजपचे कार्यकर्ते आक्रमकपणे आंदोलन करताना दिसले. आज नेमकं काय घडलंय? जाणून घेऊया.

#JitendraAwhad #UddhavThackeray #SharadPawar #BJPMaharashtra #GopichandPadalkar #ChandrashekharBawankule #BJP #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP-Shivsena | बाळासाहेब ठाकरे कला दालनावरून शिवसेना-भाजपमध्ये मोठी हाणामारी

Gauri Tilekar

आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk

जाणून घ्या…संक्रातीबद्दल या काही खास गोष्टी

Arati More