HW News Marathi
व्हिडीओ

#LockdownIndia | तज्ञांच्या मते देशात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक, केंद्राचा निर्णय काय ?

कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २४ मार्चपासून जारी केलेला हा २१ दिवसांचा लॉकडाऊन येत्या १४ एप्रिलला संपणार. मात्र, अनेक तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे कि हा लॉकडाऊन आणखी २८ दिवस वाढवून एकूण ४९ दिवसांचा करावा. पण हे ४९ दिवसांचेच लॉकडाऊन का ? यामागे काही ठोस कारण किंवा रिसर्च आहे का ? तर हो. चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेथेमेटिकल सायन्सेस आणि केम्ब्रिज युनिव्हरसिटीने मिळून एक रिसर्च केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra Government Formation | राज्यात भाजपचेच सरकार येणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द !

Gauri Tilekar

“रोहिणी खडसे आल्या, तुम्हीही राष्ट्रवादीत या”- Amol Mitkari

News Desk

#RamMandir : अयोध्येतून केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी केलेली खास बातचीत

News Desk