HW News Marathi
व्हिडीओ

“#LockdownIndia | लॉकडाऊनच्या काळात भूक भागवण्यासाठी लोक गवत खातायत ?”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असताना वाराणसीतील काही गरिबांवर गवत खाण्याची वेळ आलीये. वाराणसीच्या राजातालाब तालुक्यांतर्गत बिरभानपूरमधील काही अत्यंत गरीब कुटुंबातील अनेक जण मजुरी करून दरदिवशी मिळणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह करणारे आहेत. यापैकी जवळपास प्रत्येकाचे हातावरचे पोट आहे. मात्र, देशातील या लोकडाऊनच्या काळात या मजुरांची स्थिती अत्यंत बिकट झालीये. इतकी कि आता त्यांच्या खाण्यासाठी एक दाणा नाहीये, त्यांच्यावर अक्षरशः गवत खाण्याची वेळी आलीये. बीरभानपूरमधल्या मुस्लिम वस्तीत राहणारे काही परिवार हे सध्या उपासमारीच्या मार्गावर आहेत. आता आपण अशा एक कुटुंबाला भेटणार आहोत ज्यांच्यावर अन्न नसल्याने आता अक्षरशः गवत खाण्याची वेळ आलीये. मात्र, येथील स्थानिक नेतेमंडळींकडून हे गवत नसून एक प्रकारची भाजी असल्याचे सांगण्यात आले आहे. यामागचे नेमके सत्य काय ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला इशारा…!

Arati More

Kumbh Mela 2019 | ४ कोटी भाविकांनी कुंभ स्नान केल्याचा अंदाज

News Desk

संजयकाका- जयंत पाटलांच्या भेटीने नविन राजकीय समीकरण जुळणार ?

News Desk