HW News Marathi
व्हिडीओ

उद्धवजी भाजपशी जुळवून घ्या,शिवसेना नेत्याचा लेटरबॅाम्ब! काँग्रेस-राष्ट्रवादीवर आरोप…

ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक यांनी केला आहे.
#PratapSarnaik #Letterbomb #UddhavThackeray #SharadPawar #NarendraModi #BJP #DevendraFadnavis #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

POCSO संदर्भातला ‘तो’ निर्णय Sanjay Pandey मागे घेणार?, High Court चा सवाल

Manasi Devkar

‘संजय राठोड हत्यारा,स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड’

News Desk

“२५ वर्षे आम्हीच ह्यांना पोसलं”;ऍक्टिव्ह मोडवर येता Uddhav Thackeray यांचा BJP वर हल्लाबोल

News Desk