HW News Marathi
व्हिडीओ

‘कोश्यारींना राजकारणाची खुमखुमी असेल तर राजीनामा द्यावा‘ Nana Patole यांची टिका!

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून तर आजपर्यँत भाजप आणि ठाकरे सरकार यांच्यामध्ये नेहमीच आरोप-प्रत्यारोपांची मालिका आपण पाहिली आहे.यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच नाव देखील अग्रभागी घ्यावं लागेल कारण राज्य सरकारवर टीका करण्याची किंवा राज्य सरकारला खडसावण्याची एकही संधी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सोडलेली नाही. त्यामुळे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये देखील विरोधकांचंच नातं निर्माण झाल्याचं चित्र महाराष्ट्रात सध्यानिर्माण झालंआहे.राज्यपालांच्या एका वक्तव्याने मात्र आता मोठा वाद निर्माण झालाय.पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत, असं त्यांना नेहमी वाटायचं. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होतं’ अस कारगिल दिनानिमित्त राज्यपाल बोलत होते.

#Bhagatsinghkoshyari #Nanapatole #Congress #Mahavikasaghadi #BJP #Hwnewsmarathi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kyasanur Forest Disease | कोरोनानंतर आता महाराष्ट्रावर माकडतापाचं संकट, काय आहे माकडताप?

swarit

‘फडणवीस पुन्हा येतील,अजितदादा तुम्हीपण या’ भाजपची अजित पवारांना खुली ॲाफर!

News Desk

१५ ॲागस्टपासून MumbaiLocal सुरू,UddhavThackeray यांची घोषणा! प्रवास कोण करू शकतं?

News Desk