HW News Marathi
व्हिडीओ

विधानपरिषदेसाठीच्या ‘त्या’ १२ नावांपैकी ‘या’ नावांना राज्यपाल नकार देऊ शकतात, काय आहेत कारणं ?

राज्यपालांकडून विधानपरिषदेत नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी १२ जणांच्या नावांची यादी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली. १२ सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन यादी सुपूर्द केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली आहे. काल सायंकाळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतलीये.

मात्र, आता मुख्य प्रश्न आहे तो राज्यपाल हि १२ नावे मंजूर करणार का? गेल्या काही दिवसांपासून जो संघर्ष राहिलाय राज्य सरकार आणि राज्यपालांमधला तो पाहता राज्यपालांची सर्व नावांना मंजूर मिळणंही तेवढं संघर्षमय कठीण असेल. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर या १२ नावांपैकी नेमकी कोणती नाव स्वीकारली जाऊ शकतात आणि कोणाला नकार मिळू शकतो हे आपण पाहूया, त्यामागची कारणं काय आहेत तेही जाणून घेऊया.

#UddhavThackeray #BhagatsinghKoshyari #SharadPawar #DevendraFadnavis #BJP #MahaVikasAghadi #Maharashtra #EknathKhadse #Congress #NCP #Shivsena
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्लीनचिट’चा प्रश्नच नाही! ‘जलयुक्त शिवार’वरून ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण

News Desk

खडसेंना अलर्ट ? “कुछ तो होने वाला है” जळगावात फिरणाऱ्या या मेसेजचा अर्थ काय ?

News Desk

अजित पवार-शाहू छत्रपतींची भेट ! महाराष्ट्रात राजकीय वादळाची चाहूल?

News Desk