HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra Vidhansabha 2019 | महाराष्ट्रात दिवाळीपूर्वीच स्थापन होणार नवे सरकार

राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार ? या बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर आज अखेर मिळाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रासह हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. आज म्हणजेच २१ सप्टेंबरपासून महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आजपासून बरोबर एका महिन्याने म्हणजेच २१ ऑक्टोबरला राज्यात विधानसभेकरिता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात एकाच टप्प्यातही मतदान प्रक्रिया पार पडेल. तर २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतात. दिवाळीपूर्वीच राज्यात नवे सरकार स्थापन होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काही लोक राजकीय पक्ष आपल्या परिवाराच्या मालकीचा समजतात!- Sudhir Mungantiwar

News Desk

कोण करतंय Nawab Malik यांचा पाठलाग ?

News Desk

Raj Thackeray भेटीनंतर Ranjeet Savarkar यांची प्रतिक्रिया

News Desk