HW News Marathi
व्हिडीओ

MahavikasAaghadi Karjmafi | सरकारने केलेल्या कर्जमाफीचे शेतकऱ्यांनी पेढे वाटून केले स्वागत..

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज विकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफी चे शेतकऱ्यांनी पेढे वाटून स्वागत केले असून युतीच्या सरकारने जी कर्जमाफी केली होती त्या कर्जमाफी मध्ये मोठ्या प्रमाणात जाचक अटी होत्या शेतकऱ्याने त्यामुळे शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्र भरती मोठ्या प्रमाणात हेलपाटे घ्यावे लागत होते अनेक जाचक अटीमुळे अनेक शेतकऱ्यांनी लाभ मिळाला नाही मात्र हा विकास आघाडी सरकार केलेली कर्जमाफी ही कुठल्याही जाचक अटी नसलेली असून तासन-तास महा-ई-सेवा केंद्र वरती उभे राहण्याची वेळ सुद्धा शेतकऱ्यावर येत नाही त्यामुळे या कर्जमाफी वरती शेतकरी खुश असून याचा हर्षोल्लास आज बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेढे वाटून केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. #MahavikasAaghadi #Shivsena #Congress #NCP #FarmersLoanWaiver #Buldhana

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Amit Raj Thackeray | ‘आरेतील झाडे वाचवा’ अमित ठाकरे आरेसाठी सरसावले.

Arati More

आधी संबंधित बिल्डर व महापौरांवर कारवाई करा; BMC च्या नोटीशीनंतर Ravi Rana यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

मैदान-ए-जंग….

Seema Adhe