HW News Marathi
व्हिडीओ

मोदी सरकार सत्ता टिकवण्याची तडफड करीत आहे, उद्धव ठाकरे

कोणत्याही व्यक्तीच्या कॉम्प्युटर व मोबाईलची चौकशी करण्यासाठी आता गृहमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार नाही, हेरगिरी करण्याचा अधिकार सरकारकडूनच मिळाला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा सामनाच्या संपादकीयमधून आज खरपूस समाचार घेण्यात आला आहे. सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत आहे. हे निर्मळ लोकशाही, स्वातंत्र्याचे लक्षण नाही. सत्ता टिकवण्याची तडफड आहे असे परखड मत आज सामनाच्या अग्रलेखातुन व्यक्त करण्यात आले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सावरकर वादात ट्विस्ट; रणजीत सावरकरांनी दाखवलं महात्मा गांधींचं पत्र

Chetan Kirdat

Republic Day |हे आहेत दिल्ली गाजवणारे महाराष्ट्राचे चित्ररथ

News Desk

गजानन कीर्तिकर सोडून जाणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी – Ambadas Danve

News Desk