HW News Marathi
व्हिडीओ

‘अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही’नाना पटोलेंचा इशारा

“मनमोहम सिंग यांचं सरकार असताना अमिताभ बच्चन, अक्षय कुमार टिवटिव करायचे, ट्वीटच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका करायचे. आज ते चूप का आहेत? महाराष्ट्रामध्ये अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा चित्रपट तसंच शूटिग चालू देणार नाही.अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही, असं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

#NanaPatole #AmitabhBachchan #AkshayKumar #Congress #NarendraModi #bjp #PetrodieselHike

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण आणि संजय राठोडांची बदनामी थांबवा ! बंजारा समाजाच्या बैठकीत काय ठरलं ?

News Desk

धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा अभ्यास आता सुरू आहे,येणाऱ्या अधिवेशनात हा प्रस्ताव मांडू -Nitesh Rane

News Desk

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर ShivSena ची कोंडी?,आज कोर्टात काय घडलं?

Manasi Devkar