HW News Marathi
व्हिडीओ

Sudhanshu Trivedi यांच्या वक्तव्यावर Amol Kolhe संतापले, तुम्हाला नेमकं काय खुपतंय?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यता आला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याच वक्तव्यावरून शिंदे गटाला आता स्वाभिमान कुठे आहे? असा सवाल केला. हा वाद ताजा असतानाच आता पुन्हा एकदा भाजप प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला पाचवेळा पत्र लिहिलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्रिवेदी यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे आक्रमक झाले आहेत, त्यांनी भाजपाला सुनावलं आहे.

#AmolKolhe #SudhanshuTrivedi #ChhatrapatiShivajiMaharaj #BJP #Maharashtra #SharadPawar #NCP #BhagatSinghKoshyari #NitinGadkari #DrBabasahebAmbedkar #Aurangzeb #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होणार?; Devendra Fadnavis यांनी दिलं उत्तर..

News Desk

‘1 जुलैला भारतातील कोरोना संपला’ Dr.रवी गोडसे असं का म्हणाले?

News Desk

गदाधारीच्या मुद्द्यावरून ShivSena आणि BJP आमने-सामने

News Desk