HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार? राष्ट्रवादी-शिवसेनेने दिले संकेत?

महाराष्ट्रात सरकार तीन पक्षांचं असलं तरी आता तिसरा पक्ष आपल्या स्वबळाच्या भूमिकेने चर्चेचा विषय बनलाय.नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाले काँग्रेसमध्ये बळ नसताना स्वबळाची भाषा सुरू झाली.सरकार ५ वर्षे टिकणार अशी भाषा करणाऱ्या नेत्यांनीच आता निवडणुकांची चर्चा चालु केलीय.त्यामुळे महाविकासआघाडीतल्या अंतर्गत कुरबुरींचा परिणाम म्हणुनच महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुका पाहाव्या लागतील का असा प्रश्न आ पासून उभा आहे.पवारांच्या सल्ल्याने आशीर्वादाने उद्धव ठाकरे महाराषट्राचे मुख्यमंत्री झाले.ज्या सामनातून शरद पवार ,अजित पवार यांच्यावर टिकेचे बाण सोडले जायचे तो सामना आता दोन्ही पवारांची ढाल बनून उभा असतो.राष्ट्रवादी आणि शिवसेनेची वाढलेली जवळीक काँग्रेसला टोचतीये का हाही मुद्दा आहेच.कारण सेना विरूद्ध कॅग्रेस हा वाद सत्ता असूनही चालुच असतो. आता हे सगळ तुम्हांला सांगायचे कष्ट घेतले कारण आहे आजचा सामना अग्रलेख आणि शिवसेनेची स्पष्ट भूमिका.सामनामध्ये आज काय म्हणण्यात आलय त्याचे राय अर्थ आहेत.सगळ पाहूयात

#UddhavThackeray #SharadPawar #NanaPatole #SanjayRaut #DevendraFadnavis #MVA #MahaVikasAaghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Drought in Maharashtra | “दुष्काळयुग ” चारा छावण्यांचं विदारक वास्तव ..!

News Desk

केंद्राची ‘विशेष रेल्वे सेवा’ सर्वसामान्यांना फायदेशीर ठरणार ? | IRCTC | Special Passenger Train

Gauri Tilekar

अमोल मिटकरींची गोपिचंद पडळकरांवर अत्यंत जहरी टिका !

News Desk