HW News Marathi
व्हिडीओ

बीडच्या शेतकऱ्याची कमाल! दुष्काळावर मात करण्यासाठी चक्क दीड एकरात खणली विहीर|

सततचा दुष्काळ अन अवकाळी अतिवृष्टी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाचं पूजलेलं आहे. यामुळं इथला शेतकरी नेहमी अस्मानी अन सुलतानी संकटात पिचला जात आहे. मात्र या नेहमीच्या दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी, एका शेतकऱ्याने अजबचं नाद केलाय. तब्बल दीड एक्कर शेतामध्ये, 2 कोटी रुपये खर्च करून विहीर बनवलीय. यामुळं आता 3-4 वर्ष जरी पाऊस झाला नाही, तरी जवळपास 50 एक्करवर शेती बागायती होऊ शकते. पाहुयात दुष्काळी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रात सर्वांत मोठी विहीर म्हणून नोंद ठरु शकणाऱ्या, नाद खुळ्या ” शेतकऱ्याची कशी आहे ती विहीर ?

#PankajaMunde #DhananjayMunde #Beed #BeedFarmer #Maharashtra #Drought #BeedPolitics #BeedNews #FarmersIssue

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Pritam Munde , Raksha Khadse | संसदेत खासदार प्रीतम मुंडे, रक्षा खडसेंचं ‘हास्यास्पद वर्तन’

Arati More

Sharad Pawar यांना कानाखाली मारली, पण ते ..राणेंच्या बचावासाठी Aashish Shelar यांचं वक्तव्य!

News Desk

Rana दाम्पत्यावर ‘हा’ कलम लावून MVA सरकार अडचणीत?, जाणून घ्या ‘या’ कलमाविषयी

News Desk