HW News Marathi
व्हिडीओ

राज्य सरकारकडून रेल्वे सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव नाही

मुंबई | राज्यात सरकार सर्व बाबी पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपासच्या महानगरातील सर्व चाकरमानी मुंबई लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत आहेत. असे असतानाचा काल (३ ऑक्टोबर) रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एक मोठा खुलासा केला आहे. रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला अजून कोणतीही मागणी आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकल कधी सुरू होईल याबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे.

#PiyushGoyal #UddhavThackeray #Mumbai #LocalTrain #Mahavikasaghadi #Railway #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतकऱ्यांच अनुदान रखडू नये याची काळजी घ्या

Atul Chavan

मुंबई बंद मध्ये शिवसेनेची भूमिका योग्य?

News Desk

सुप्रिया सुळे: सरकार करत असलेल्या या नव्या प्रथेचा मला निषेध करायचा आहे

News Desk