HW News Marathi
व्हिडीओ

शेतकऱ्यांच अनुदान रखडू नये याची काळजी घ्या

‘सत्ताधाऱ्यांनी कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला हे चांगलेच आहे. फक्त त्याची अंमलबजावणी रखडणार नाही याची काळजी घ्या. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या वल्गना जे सरकार उठताबसता करीत असते तेच सरकार लोकसभेमध्ये ‘तशी सरकारची कोणतीही योजना नाही’ असे स्पष्ट करते. कांदा अनुदानाबाबत उद्या शेतकऱयाला असे काही सरकारी उत्तर ऐकायला मिळू नये, इतकेच”, अशा शब्दांत उध्दव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जेव्हा राज्य सरकार सुरक्षा देण्यात कमी पडत, तेव्हा …”; Chandrakant Patil

News Desk

“आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगाऊ ” सुषमा अंधारेंची राणेंनवर मिश्किल टीका

News Desk

Vasant More यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका?, MNS मधील मतभेदाबाबत व्यक्त केली नाराजी

News Desk