HW News Marathi
व्हिडीओ

Ravikant Tupkar | मोदी सरकारला देशात राजवट लागू करायची आहे !

देशभरात लोकसभा निवडणुकांच जोरदार वारे वाहत आहे. मात्र यावेळी जर मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं तर ते देशात आपली राजवट लागू करतील असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले आहे. युती सरकारकारवर टिका करतांना त्यांनी असही म्हटलय की हे सरकार शेतकरी विरोधी आहे. यांनी आपली आश्वासनं पाळली नाही. रविकांत तुपकर यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी मामनकर यांनी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“आता तुम्ही कंबर कसा”, करुणा शर्मांचं धनंजय मुंडेंना चॅलेंज

Manasi Devkar

“Raj Thackeray यांना Sharad Pawar यांचा आदरच, पण आता…”; Rajesh Tope यांनी दिला सल्ला

News Desk

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात महाविकासआघाडी सरकारमधील ‘हे’ नेते भाजपच्या रडारवर

News Desk