HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरे आणि राज्यपालांमध्ये नवा पत्रसंघर्ष! एकमेकांना करून दिली जबाबदाऱ्यांची आठवण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये सतत संघर्ष पाहायला मिळतो आणि हा संघर्ष थांबण्याचे काही नाव घेत नाहीये. आता एक नवा संघर्ष. राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य विधिमंडळ सचिवालयामार्फत पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना विधानसभेच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त असून त्यासाठी निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहे. तर राज्यपालांच्या या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तरात राज्यपालांना ‘विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नावांच्या शिफारस यादी’ची आठवण करून दिली आहे, जी राज्यपालांनी अद्याप मंजूर केलेली नाही. किंबहुना त्याबाबत कोणताही निर्णयच घेतलेला नाही फक्त बाजूला ठेवून दिलीये. तर पाहूया राज्यपाल आणि महाविकासआघाडीतील हा नवा संघर्ष काय आणि त्यामागची कारणं कोणती ?

#UddhavThackeray #BhagatSinghKoshyari #DevendraFadnavis #BJP #MahaVikasAghadi #Maharashtra #NCP #Congress #Shivsena #SharadPawar #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Agnipath Scheme: काय आहेत समज-गैरसमज?, काय सांगतात कर्नल Vikram Patki?

Manasi Devkar

पुण्याचं नामांतर होणार? Ajit Pawar म्हणाले…

News Desk

असुद्दीन ओवेसिंची Uddhav Thackeray, Sharad Pawar यांच्यावर जहरी टीका!

News Desk