HW News Marathi
व्हिडीओ

भाजपने राजकीय उखडबाजी जरूर करावी पण..!; Sanjay Raut असं का म्हणाले?

अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसलं आहे. चीननं आपल्या हद्दीत गाव बसवली आहेत. सर्वात आधी त्यांनी चीनला आपल्या हद्दीतून बाहेर फेकलं पाहिजं. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले वाढलं असून अतिरेक्याचं अड्डे वाढलं आहेत. सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेसाठी अरुणाचलमधून चीनला आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांना या दोघांना उखडून झालं की, मग त्यांनी महाराष्ट्राकडे वळावं. आणि राजकीय उखडबाजी जी काही आहे जरूर करावी, असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपचं पक्षाचं अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना लगावला आहे.

#SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #MVAGovernment #JPNadda #BJP #MaharashtraPolitics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार डॉ. अमोल कोल्हेंची लोकसभेत गर्जना!

News Desk

ठाण्यात खळबळ; मध्यवर्ती भागामधील घंटाळी परिसरात गोळीबार

Manasi Devkar

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जनता माफ करणार नाही!

News Desk