HW News Marathi
व्हिडीओ

“चंद्रकांतदादा पत्र लिहिणार? अरे बापरे…ताबडतोब…भीती वाटतेय मला!” संजय राऊतांचा टोला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनातून होणाऱ्या लिखाणाबद्दल आक्षेप नोंदवला होता. सामनातून गलिच्छ भाषा वापरली जाते. याबद्दल आपण संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं पाटील म्हणाले होते. त्याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींना राऊत यांना प्रश्न केला.राऊत म्हणाले की,”अरे बापरे… ताबडतोब… लगेच. मला आता त्यांची भीती वाटतेय…ते पत्र लिहतायेत.. वा वा. सामना वाचतात. सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील. सकारात्मक नजरेतून महाराष्ट्र आणि देशाकडे बघतील. सामना वाचत राहिले, तर त्यांचा विश्वास बसेल की, पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राहणार आहे,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

#SanjayRaut #ChandrakantPatil #UddhavThackeray #RashmiThackeray #Saamana #Shivsena #BJP #DevendraFadnavis #SharadPawar #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नवले ब्रिजवरील अपघाताचं खरं कारण आलं समोर

Manasi Devkar

Mobile Charging करण्यापुर्वी हा व्हिडीओ नक्की बघा

News Desk

एक दुजे के लिए’ सिनेमाचा पडद्यावर झाला तसाच राजकीय अंत होईल Sanjay Raut

News Desk