HW News Marathi
व्हिडीओ

संविधान वाचविण्यासाठी संविधान सन्मान यात्रेचे नियोजन, पहा सविस्तर…

देशभरातील ३५० जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयकांनी २ आॅक्टोबर पासून दांडी येथून संविधान सन्मान यात्रा काढली आहे. या संविधान सन्मान यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला मुंबईतून सुरुवात झाली. मुंबईतील चैत्यभूमी परिसरातून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. ही यात्रा गुजरात, मध्यप्रदेश, नागपूर मार्गे मुंबईत दाखल झाली होती. या यात्रेदरम्यान शेतकरी, मजूर, कामगारांसह एकूणच नागरिकांच्या समस्या व त्यांच्या संविधानिक अधिकार व शासन सरकार कसे हिरावून घेत आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Santosh Bangar यांची दंबगगिरी,व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात

News Desk

“ये तो बस झांकी है..”; बीडमध्ये वर्चस्व राखल्यानंतर Pankaja Munde यांचा इशारा, Dhananjay Munde यांना दणका

News Desk

राज्यपालांविरोधात मराठा संघटना आक्रमक,थेट राजभवनावर आंदोलन

Seema Adhe