HW News Marathi
व्हिडीओ

महाविकासआघाडी सरकार ५ वर्ष पुर्ण करणारचं!

ठाकरे सरकार पडेल असं वारंवार म्हणणाऱ्या विरोधकांना शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष टीकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. सरकारमध्ये योग्य समनव्य असून अत्यंत व्यवस्थित चाललं असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी सरकारमधील तिन्ही पक्षांमधील समन्वयाची जबाबदारी सहा नेत्यांवर असल्याचं सांगितलं आहे. ते बारामतीत आज (२७ जून) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

#sharadpawar #mahavikasaghadi #uddhavthackeray #ajitpawar #nanapatole #shivsena #congress #ncp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे हिरे ठाकरे गटात; पक्षप्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया

Chetan Kirdat

कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी!; Sanjay Raut यांचा BJP वर हल्लाबोल

News Desk

महाराष्ट्रात ‘गोल्डन गॅंग’चं काम सुरुय! Sanjay Raut यांचा हल्लाबोल

News Desk