HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांनी केलं मोदींच्या ‘या’ निर्णयाचं कौतुक!

भारत सरकारने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय पद्धतीने स्वातंत्र्य दिवसाची ७५ वर्षे साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्वागत केले. भारत देश १५ ऑगस्ट २०२२ ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. २०२२ साली भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्या दिवसाच्या ७५ आठवडे आधी म्हणजेच १२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वर्ष साजरं करण्याच्या दृष्टीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाची घोषणा केली. या कार्यक्रमातंर्गत होणाऱ्या कार्यक्रमाची संकल्पना ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या ७५ आठवडे आधी सुरू करण्याच्या कल्पनेबाबतबही शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला.

#sharadpawar #narendramodi #bjp #ncp #independenceday
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘राज्यात दिवाळीनंतर BJP चं सरकार येणार’ Sujay Vikhe यांच्या दाव्याने खळबळ,भाजपचं ‘Operation Lotus ?’

News Desk

Neelam Gorhe वाचवणार Aaditya Thackeray यांची आमदारकी? व्हीप बाजावून Eknath Shinde यांची नवी खेळी

Manasi Devkar

“खरा मुख्यमंत्री कोण आहे, समजतच नाही”; Aditya Thackeray

News Desk