HW News Marathi
व्हिडीओ

“कोण Modi? Balasaheb नसते तर तेव्हाच घरी बसले असते” Bhaskar Jadhav यांनी वाचला २५ वर्षांचा पाढा”

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे आमदार व शिवसेनेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले भास्कर जाधव यांनी रविवारी चिपळूण सावर्डे विभागीय शिवसेना मेळाव्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली. मराठी माणसाला संपविण्यासाठीच हे मोठे षडयंत्र भाजपने आखले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. खरंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरून विरोधी पक्षाने जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या शिवसेना-भाजप यांच्यात जोरदार प्रतिउत्तरचा खेळ रंगला असल्याचे पहायला मिळत आहे. यातच आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी थेट बाळासाहेब ठाकरे नसते तर नरेंद्र मोदी यांचे अस्तित्व कधीच संपलं असतं अशी घणाघाती टीकापण केली आहे.

#BhaskarJadhav_on_Narendra_Modi #Shivsena #BalasahebThackeray #NarendraModi #Mahavikasaghadi #BJPMaharashtra #ED #CBI #BJP #Kokan #Maharashtra #Politics #Marathi #शिवसेना #पंतप्रधान #कोकण

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nana Patole यांनी Sharad Pawar यांनी 2014 मध्ये धोका दिल्याने आपण स्वबळावर लढणार असं म्हटलं आहे

News Desk

Chatrapati Sambhajiraje Airport | पुरंदरमध्ये विमानतळाला आमच्या जमिनी देणार नाही…

Arati More

‘कसं काय पाटील बरं हाय का?’ म्हणत Sushma Andhare यांचा Gulabrao Patil यांना टोला

News Desk