HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीसांनी राजकारणातून संन्यास घ्यावाचं! मराठी माणसाचा जाच संपेल…

आमच्या हातात सूत्रे दिल्यास ४ महिन्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवून देईल, अन्यथा सन्यास घेईन असे वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर सत्ताधारी पक्षातील नेते टीका करत असून शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनीही फडणवीसांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल असा टोला भास्कर जाधव यांनी फडणवीसांना लगावला आहे.

#devendrafadnavis #bhaskarjadhav #sanjayraut #bjp #shivsena #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut On Ayodhya Verdict And Maharahstra | पहले मंदिर फिर सरकार!!!

Arati More

समाजाचे ‘आर्थिक’ गाडे आपल्यामूळे घसरले, सेनेचा भाजपाला टोला

News Desk

२ महिन्यांत हादरलं MVA सरकार! ED, IT धाडींचे चक्र वेगात; पुढचे टार्गेट कोण?

News Desk