HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवार म्हणतात तसं, “सत्ता गेल्याने नैराश्यातून केंद्रिय यंत्रणांचा सासेमिरा लावला!”

“हा दबावाचा प्रश्न नाही, तर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या पत्रात विनाकारण त्रास दिला जात आहे याचा उल्लेख असल्याचं मी वारंवार सांगत आहे. या तक्रारींचा तपास या राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा निष्पक्षपणे करु शकतात, न्यायालयं आहेत. तरीदेखील मागच्या दाराने केंद्रीय तपास यंत्रणा आणल्या जात असतील तर शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे की सत्ता गेल्यामुळे निराशा आणि वैफल्यातून अशा चौकशांचा ससेमिरा मागे लावला जात आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहे.

#sharadpawar #sanjayraut #anildeshmukh #pratapsarnaik #ed #cbi #bjp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राणेंना अजित पवारांनी दाखवली दादागिरी!

News Desk

Chandrakant Attarde | अपक्ष लढत असलो तरी मी भाजपचाच…९९%भाजप माझ्यासोबत..

Arati More

पवारांनी उडवली आठवलेंची खिल्ली, तर दोन्ही ‘राजांना’ही दिला खोचक सल्ला | Sharad Pawar

News Desk