HW News Marathi
व्हिडीओ

उदय सामंत आणि फडणवीसांची गुप्तभेट ? राणेंचा आरोप अन् गंभीर दावे…नेमकं कोण खरं बोलतंय?

शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात रत्नागिरीत गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आलं आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. “उदय सामंत हे स्वत:हून फडणवीसांच्या भेटीसाठी आले होते”, असा आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. म्हणजे उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी अगदी तातडीने रत्नागिरीत येण्याचं नेमकं कारण काय?, ही भेट का झाली ? त्या दोन नेत्यांमध्ये नेमकी कसली चर्चा झाली, असे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर स्वतः उदय सामंत यांनी दिली आहे. खास आरोपांवर खुलासा करण्यासाठी उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. उदय सामंत यांनी यावेळी काय म्हटलंय ? काय स्पष्टीकरण दिलंय ? पाहूया #UdaySamant #DevendraFadnavis #NileshRane #MVA #Maharashtra #BJP #UddhavThackeray #AadityaThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपने आपल्याच मित्रपक्षांना इतकं दुबळं का केलं ?

News Desk

Jalna मध्ये BJPचा ‘जल आक्रोश’; Devendra Fadnavis यांचा पुन्हा Uddhav Thackeray यांच्यावर निशाणा

Manasi Devkar

INS विक्रांतचा निधी कुठं गेला? प्रश्न विचारताच Kirit Somaiya संतापले…

News Desk