HW News Marathi
व्हिडीओ

स्वबळाचा फायदा कोणाला होणार ?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (६ जानेवारी) लातूरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच भूमिका घेत स्वबळाचा नारा दिला आहे. लातूरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे दोघेही म्हणाले आहेत. भाजपच्या या स्वबळाच्या नाऱ्याला उत्तर देताना राऊत म्हणाले, ” शिवसेनेसमोर अशी भाषा कुणी करू नये. आम्ही मातीतले पैलवान आहोत. पुतळ्यांची नव्हे आम्ही विचारांची उंची वाढवतो. आम्हीही तलवारीला धार काढून बसलोय.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गद्दारांचं कुणी स्वागत करतं का? अरविंद सावंतांचा भावना गवळींना सवाल

News Desk

मोदी विरुद्ध डॉ.भागवत

News Desk

“साहेब रस्त्यावर उतरले अन् फुटिरांची छाती धडधडायला लागली”

Chetan Kirdat