HW News Marathi
व्हिडीओ

ठाकरे सरकारने गिरवला फडणवीसांचा पत्ता! घेतला सेम टू सेम निर्णय…

फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय आता राज्याच्या गृहखात्यानं घेतला आहे. यासंदर्भातील निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. सत्तेत येताच फडणवीस सरकारनं काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बहुतांश खटले भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झाले होते. तोच कित्ता आता आघाडी सरकारनंही गिरवला आहे.

#UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #Mahavikasaghadi #Congress #Shivsena #NCP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…त्याचवेळी लोक माझे फोटो काढतात”, उर्फीचा पोलिसांना जबाब

Chetan Kirdat

मी त्यांना रडवण्यासाठी आलोय; Sunil Shelke यांची राज्य सरकारवर बोचरी टीका

News Desk

विनोदापासून ते विनोदपर्यंतचा प्रवास…. | दादा कोंडके

Adil