HW News Marathi
व्हिडीओ

सरपंचपदाचा बाजार! पठ्ठ्याने २ कोटी ५ लाखांच्या बोलीवर जिंकलं सरपंचपद

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक गटांची सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झालीये. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील एका घटनेमुळे सगळेच आश्चर्यचकित झाले असून निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कांदा बाजारपेठ असलेल्या संपन्न गावात सरपंच पदाच्या लिलावाची बोली एक कोटी 11 लाखांपासून सुरु झाली. त्यात सुनील दत्तू देवरे यांनी दोन कोटी पाच लाखांची बोली देऊन सरपंचपद पटकावले.

#Nashik #GramPanchayatElection #Auction #Sarpanch #PostOfSarpanch

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena Shivbhojan Exclusive| शिवसेनेचं झुणका- भाकर केंद्र बंद पडलं होतं.. शिवभोजन थाळी टिकणार का?

Arati More

काय आहे बांठिया अहवाल?, OBC राजकीय आरक्षणाचं श्रेय कुणाला?

Manasi Devkar

ठाकरे गटासाठी मोठी बातमी! संजय राऊत यांना जामीन मंजूर

Chetan Kirdat