HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्राचे राज्यपाल हे भाजपचा अजेंडा चालवतात, कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्याचा आरोप !

राज्यपाल हे पद संविधानिक पद आहे त्या पदाची गरिमा मोठी आहे, मात्र महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे ते या पदाला शोभेल असे काम सुरू नाही आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ज्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे त्यामध्ये जप्त यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तीनही पत्र भाजप पक्षांच्या नेत्यांकडून आलेले आहे त्यामुळे राज्यपाल भाजपचा अजेंडा महाराष्ट्रात राबवत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्चतंत्र व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

#UddhavThackeray #BhagatSinghKoshyari #UdaySamant #Shivsena #BJP #Congress #DevendraFadnavis
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar यांनी केली Raj Thackery यांची नक्कल

News Desk

Sharad Pawar ED Case | जमावबंदीबाबत पोलिस काय म्हणतात ..

swarit

Indus Water Treaty | पाकिस्तानच्या तोंडच पाणी खरचं पळवलं जाणार ?

Arati More