HW News Marathi
व्हिडीओ

वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने विराट मोर्चा

वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने महाराष्ट्रातील जनजाती बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मुंबईत भायखळा ते आझाद मैदान विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात राज्यातील सर्व जनजाती जिल्ह्यांमधील सुमारे 10 हजार जनजाती बांधव सहभागी झाले. जनजाती समाजाच्या विकासासंदर्भातील विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कल्याण आश्रमाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जनजाती अस्मितेचा हुंकार “वणवा”या नावाने हा मोर्चा काढण्यात आला. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोर्टात सत्याचा विजय, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या विचारांचं सोनं लुटलं जाईल – Vinayak Raut

Chetan Kirdat

Nawab Malik नंतर Anil Parab यांचा नंबर; किरीट सोमय्यांचा इशारा

News Desk

संभाजीराजेंच्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील Rajesh Tope

News Desk