HW News Marathi
व्हिडीओ

पाणी टंचाईमुळे ‘या’ गावात मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही

राज्यामध्ये पाणीटंचाईच्या करणामु उळे गावकऱ्यांना अनेक समस्येला सामोरे जावे लागते. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील गोंडपिपरी तालुक्यात तीन गावे आसे आहेत, जिथे लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. धक्कादायक बाबा मन्हजे पाणीच्या समस्येमुळे ह्या गावात पोरांना लग्नासाठी मुली मिळत नाही.गावकऱ्यांनी सांगितले की गावात पाण्याची समस्या असल्याने बहेर गावातील लोक आपल्या मुलीचे लग्न या गावात करू इच्छित नाहीत, गावात एक विहीर असून ह्या विहिरीचं पाणी पुरेसा नसल्याने गावकऱ्यांना नाल्यातील पाणी प्यावं लागत.

#Chandrapur #WaterShortage #Maharashtra #UddhavThackeray #AdityaThackeray #MVA #AjitPawar #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक तर समर्थकांचे निराळे नवस

News Desk

एका रात्रीत असं काय घडलं? की Gujarat चे CM Vijay Rupani यांना राजीनामा द्यावा लागला?

News Desk

“मेकिंग ऑफ न्यु इंडियातून” मोदी सरकार मांडणार ४ वर्षाचा लेखाजोखा

Atul Chavan