HW News Marathi
व्हिडीओ

निष्ठावंत कि आयाराम गयाराम ? कोणाला मिळणार महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद ?

महाराष्ट्र काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण याची उत्सुकता सध्या राज्यभरात आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता कोणत्या नव्या नेत्याची या ठिकाणी निवड होणार या संपूर्ण राज्याचे लक्ष असताना आता ह्यातच पक्षातील निष्ठावान विरूद्ध आयाराम गयाराम अशी धुसफूस सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. आणि ही धुसफूस प्रामुख्याने खासदार राजीव सातव, नाना पटोले, आणि विजय वडेट्टींवार या ३ नेत्यांच्या नावांबद्दल असल्याची माहिती मिळते. याचे कारण असे कि या तिन्ही नेत्यांनी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर काँग्रेस सोडून इतर पक्षात प्रवेश केला होता आणि आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये आहेत. त्यावरच काँग्रेसच्या काही नेत्यांकडून या ३ नेत्यांच्या नावाला विरोध होताना पाहायला मिळतो आहे. याच पार्श्वभूमीवर, याची नेमकी कारणं काय ? जाणून घेऊया #NanaPatole #RajeevSatav #VijayWadettiwar #PrithvirajChavan #AshokChavan #MahaCongress #Maharashtra #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आपण BJP ला उत्तर द्यायचंय”; Nawab Malik यांनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास

News Desk

Viral Video प्रकरणी फक्त Sheetal Mhatre यांच्याच चारित्र्यावर बोट का?

Manasi Devkar

खरंच एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार?

News Desk