HW News Marathi
व्हिडीओ

अर्णबसाठी राज्यपालांचा थेट गृहमंत्र्यांना फोन ! राज्यपालांना एवढी चिंता का?

रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात भाजपने त्यांना पुर्ण पाठिंबा दिला आणि लवकर त्यांची सुटका व्हावी यासाठी सरकारकडे, कोर्टाकडे मागणीही केली. आता या प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करत अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी द्यावी आणि भेटू द्यावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच, अर्णब गोस्वामी यांच्या आरोग्याबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. त्यामुळे आता गृहमंत्री राज्यपालांचे निर्दश ऐकणार का? हे महत्वाचे असणार आहे.

#BhagatsinghKoshyari #AnilDeshmukh #ArnabGoswami #ArnabGoswamiArrested #UddhavThackeray #Maharashtra #BombayHighCourt #RepublicTV #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सकाळी Chagan Bhujbal याचं कौतुक अन् संध्याकाळी त्यांच्या विरोधकाला भेटल्या

News Desk

सर्वोच न्यायालयात OBC आरक्षणामुळे ‘ठाकरे सरकार’ची कोंडी का झाली? |

News Desk

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचं घोडं कुठे अडलं ? नेमकं काय झालं ? Eknath Khadse

News Desk