HW News Marathi
व्हिडीओ

राज ठाकरे राज्यपालांचं महत्व का वाढवतायत? राजकीय अर्थ काय?

वाढीव वीजबिलासंदर्भात पहिलं निवेदन राज्यपालांना दिलं आहे. राज्यपालांशी वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा केली. राज्यपालांशी बोलल्यानंतर ते बोलले पवार साहेबांशी बोलून घ्या, मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, पवारांना मी फोन करणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. सर्वसामान्यांना येत असलेल्या वाढीव वीजबिलाच्या विषयावर राज ठाकरेंनी राजभवन येथे जात राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते
#RajThackeray #SharadPawar #BhagatSinghKoshyari #NCP #BJP #UddhavThackeray
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गर्व से कहो हम हिंदू है” Shivsena भवनासमोर पोस्टरबाजी करत MNS ने सेनेला डिवचलं

News Desk

बीडच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या सभेतही मुंडे बहीण-भावात नाराजी

Manasi Devkar

तुम्ही विचार करताय त्याहीपेक्षा लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल!- Devendra Fadnavis

News Desk