HW News Marathi
राजकारण

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात ६०.२१ टक्के मतदान

नवी दिल्ली | १७ व्या लोकसभा निवडणुकीचा सातव्या आणि शेवटचा टप्प्यासाठी देशभरात आज (१९ मे) मतदान पार पडले आहे. देशातील ५४२ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून तमिळनाडूमधील एका जागेवरील मतदान रद्द करण्यात आले आहे. आता सर्व राजकीय पक्षांना २३ मेच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. देशभरात शेवटच्या टप्प्यात ५९ मतदार संघांत मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.२१ टक्के मतदान झाले आहे.

यात बिहार ४९.९२ टक्के हिमाचल प्रदेश ६६.१८ टक्के, मध्य प्रदेश ६९.३८ टक्के, पंजाब ५८.८१ टक्के, उत्तर प्रदेश ५४.३७ टक्के, पश्चिम बंगाल ७३.०५ टक्के, झारखंड ७०.५ टक्के, चंदीगड ६३.५७ टक्के मतदान झाले.

शेवटच्या टप्प्यासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३.०३ टक्के मतदान

बिहार ४६.७५ टक्के, हिमाचल ५७.४३ टक्के, मध्य प्रदेश ५९.७५ टक्के, पंजाब – ५०.४९ टक्के, उत्तर प्रदेश ४७.२१ टक्के, पश्चिम बंगाल ६४,८७ टक्के, झारखंड ६६.६४ टक्के, चंदीगड ५१.१८ टक्के

दुपारी तीन वाजेपर्यंत ५१.९५ टक्के मतदान

बिहार ४६.६६ टक्के, हिमाचल प्रदेश ४९.४३ टक्के, मध्य प्रदेश ५७.२७ टक्के, पंजाब ४८.१८ टक्के, उत्तर प्रदेश ४६.०७ टक्के, पश्चिम बंगाल ६३.५८ टक्के, झारखंड ६४.८१ टक्के, चंदीगड ५०.२४ टक्के

दुपारी एक वाजेपर्यंत ३९.८५ टक्के मतदान

 

बिहार ३६.२० टक्के, हिमाचल प्रदेश ३४.४७ टक्के, मध्य प्रदेश ४३.८९ टक्के, पंजाब ३६.६६ टक्के, उत्तर प्रदेश ३६.३७ टक्के,पश्चिम बंगाल ४७.५५ टक्के, झारखंड ५२.८९ टक्के, चंडीगड ३५.६० टक्के

सकाळी ११ पर्यंत सर्वांधिक २४ टक्के मतदान

बिहार १८.९० टक्के, हिमाचल प्रदेश १६.९५ टक्के, मध्य प्रदेश २०.९५ टक्के, पंजाब १९.६९ टक्के, पश्चिम बंगाल २५.८४ टक्के, उत्तर प्रदेश १८.०५ टक्के, झारखंड २७.७१ टक्के, चंदीगड १८.७० टक्के

सकाळी ९ पर्यंत १०.४० टक्के मतदान

बिहार १०.६५ टक्के, हिमाचल प्रदेश ३.०१ टक्के, मध्य प्रदेश ११.८५ टक्के, पंजाब ९.६९ टक्के, उत्तर प्रदेश ८.२९ टक्के,पश्चिम बंगाल १४.२२ टक्के, झारखंड १५.०० टक्के, चंडीगड १०.४० टक्के

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करुन दिलासा दिला, विजेचे दर वाढवून हिरावून घेतला! – जयंत पाटील

Aprna

सोमनाथ चटर्जींच्या निधनाने संसदीय राजकारणातील तपस्वी नेता हरपला

News Desk

सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे काँग्रेसकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता

Aprna