HW News Marathi
राजकारण

अशोक चव्हाण यांचा दावा खोटा, विधानसभा बरखास्त होणार नाही !

मुंबई | “भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची तयारी केली असून येत्या २८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करण्याची शक्यता आहे. ही भाजपची रणनीती आहे. अशा प्रकारे धक्का देऊन पुन्हा सत्तेवर येण्याचा भाजपचा विचार आहे”, असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला होता. परंतु, अशोक चव्हाण यांचा हा दावा खोटा असल्याचे मुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

अशोक चव्हाण यांचा हा पूर्णपणे खोटा आहे. राज्यातील सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. विधानसभा बरखास्त होणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत आहे. म्हणूनच विधानसभा-लोकसभा निवडणुका एकत्र लढविणार असल्याचे वक्तव्य करण्यात आले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Breaking News : राफेल डीलची याचिका न्यायालयात रद्द, काँग्रेसला मोठा धक्का

News Desk

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk

दर्दे दिल, दर्दे जिगर दिल्‍ली में जगाया AAP ने, पहले तो यहां ऑक्‍सिजन था !

swarit
राजकारण

मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करणार ?

News Desk

मुंबई | “भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची तयारी केली असून येत्या २८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करण्याची शक्यता आहे. ही भाजपची रणनीती आहे. अशा प्रकारे धक्का देऊन पुन्हा सत्तेवर येण्याचा भाजपचा विचार आहे”, असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्याचप्रमाणे लोकसभा- विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यासाठी तयार रहावे”, असे आदेश अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतांच्या राजकारणासाठी आश्‍वासने दिली जात आहेत. आणखीही मोठ्या घोषणा दिल्या जातील. हा चुनावी जुमला आहे. सध्या काँग्रेसक मतांचे विभाजन टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकरांनी खासदार व्हावे, ही कॉंग्रेसची इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Related posts

नितीन गडकरींचा पराभव निश्चित, काँग्रेसचा दावा

News Desk

लोकशाही व संविधानावर घाला घालणाऱ्या दुरंग्यापासून सावध रहा! – नाना पटोले

Aprna

जे दिलेली आश्वासने पूर्ण करत नाही त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही !

News Desk