HW News Marathi
राजकारण

पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लेखी आश्वसनाचे गाजर ?

मुंबई | शेतकरी आणि आदिवासींनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ‘लोकसंघर्ष मोर्चा’ काढण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यांनी लेखी आश्वासन देण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांना सरकारने आश्वासन दिले आहे. पुढील तीन महिन्यात सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे लेखी आश्वासन सरकारने मोर्चेकऱ्यांना दिले आहे.

आदिवासी जमिनीच्या पट्टेधारकांना सर्व दुष्काळी सवलत देण्यात येणार आहेत. तर शेतीसाठी खावटी अनुदान देण्याबाबतही निर्णय झाला असल्याची माहिती सरकारने दिली आहे. गैरआदिवासी आणि आदिवासींना तीन पिढीची राहिवासीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांची होती. याबाबत राज्य केंद्राला शिफारस करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. वन्य जमीन पट्ट्याच्या प्रकरणातील ८० टक्के दावे सरकारने फेटाळले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही”, नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Aprna

चंद्रकांत पाटलांचे विठुरायाला साकडे

News Desk

मोदीजी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, हो किंवा नाही ?

News Desk
मुंबई

मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

मुंबई | बिल्डरने १८ लाखांना फसवल्याने त्रस्त संतोष मोहितेने गुरुवारी (२२ नोव्हेंबर)ला दुपारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंगावर केरोसीन ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. परंतु, पोलिसांनी तात्काळ संतोषला ताब्यात घेतलल्यामुळे मोठा अनर्थ टळला. संतोष मोहिते हा नवी मुंबई येथे राहणार असून त्यांना एका बिल्डरने १८ लाखांना गंडा घातल असून या प्रकरणाचा निकाल बिल्डरच्या बाजूने लागल्याने निराश झालेल्या संतोषने मंत्रालयासमोरआत्महत्या करायचे ठरवले होते. तसेच, मोहिते यांना ताब्यात घेऊन मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.पोलिसांनी हस्तक्षेप करून संतोष

Related posts

बोरीवलीत बॉम्ब नसून लहान मुलांचे खेळणे

News Desk

शिवाजी पार्कमध्ये अवतरणार साईंची शिर्डी

News Desk

कोरोनासारखाचं आणखी १ विषाणू समाजात आलाय, मुख्यमंत्री कोणत्या विषाणूबद्दल बोलले ?

News Desk