HW News Marathi
राजकारण

कवी छगन भुजबळ,वाचा सविस्तर…

बीड | छगन भुजबळ यांनी बीड येथील समता परिषदेमध्ये स्वर्गीय सुरेश भट यांच्या कवितेत बदल करून त्यांनी कविता केली. त्यावेळी त्यांनी आपल्या कवीतेने कार्यकर्त्यांची मने जिंकल्याचे पहायला मिळाले.

छगन भुजबळांनी केलेली कविता-

डांबले जरी तुरूंगात मज, हा माझा अंत नाही, उठेन आता नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही.

अरे छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी , अडवू शकेन मला अशी कुठलीही भिंत नाही.

रोखण्यास वाट माझी वादळे होती आतूर, डोळ्यात जरी गेली धुळ थांबण्यास उसंत नाही.

येतील वादळे, पेटेल तुफान, तरी वाट चालतो.

अडथळ्यांना भिऊन अडथळणे ह्या छगन भुजबळला पसंत नाही.

दरम्यान, या सभेला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बालबुद्धीने विधाने करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही, शरद पवारांवर माधव भंडारींची टीका

News Desk

व्यंगचित्रातून राष्ट्रवादीची मोदींवर टीका, सगळ्यांना हातातले ‘टेडी बिअर’ बनवले !

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…जालना मतदारसंघाबाबत

News Desk