HW News Marathi
राजकारण

सरकारच्या हस्तक्षेपामुळे सुब्रम्हण्यम स्वामी नाराज

नवी दिल्ली | सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थान यांनी एकमेकांवर लाचखोरीचा आरोप लावले आहेत. सीबीआयनंतर अंमलबजावणी संचलनायतील (ईडी) अधिकाऱ्यावर होणार अशी नाराजची प्रतिक्रिया भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांच्या अंतर्गत संघर्षमुळे त्या दोघांवर सरकारला कारवाई करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दा मोदींच्या हस्तक्षेपावर खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सीबीआयच्या मागोमाग ईडीचा नंबर लागणार, सीबीआयची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडीची चौकशी करणार असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.सीबीआय नंतर अंमलबजावणी संचालयातील अधिकारी राजेश्वर सिंह यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात येणार असल्याचे स्वामी यांनी केला आहे. ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह सध्या चिदंबरम यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मी भीमा कोरेगावला जाणारच !

News Desk

काँग्रेसला मोठा दिलासा! कर्नाटक न्यायालयाकडून ‘या’ आदेशाला स्थगिती

Darrell Miranda

चंद्राबाबू नायडू नंतर ममतानेही सीबीआयला रोखले

News Desk
देश / विदेश

चीनची पुन्हा भारतात घुसखोरी

Gauri Tilekar

नवी दिल्ली | चीनच्या दोन हेलिकॉप्टर्सने सप्टेंबरला लडाखमध्ये घुसखोरी केली होती. चीनचे हेलिकॉप्टर दहा मिनिटे भारताच्या हवाई हद्दीत फिरत असल्याचे आढळले होते. त्यानंतर आता पुन्हा चीनच्या हेलिकॉप्टरने भारतात घुसखोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे. २७ सप्टेंबरला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हेलिकॉप्टरने भारतातील लडाखच्या ट्रिग हाइट्स परिसरात घुसखोरी केली होती.

चीनने बऱ्याचदा भारतात घुसखोरी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मार्चमध्ये चारवेळा चीनच्या सैनिकी हेलिकॉप्टर भारताच्या सीमेवर आल्याची माहिती गुप्तचर खात्याने माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशात चीन लष्कराने पुन्हा भारत घुसखोरी केली होती. त्यानंतर भारताचे जवानांनी त्यांच्या घुसखोरीवर विरोध केल्यावर चीनने माघार घेतली आहे. त्याआधी उत्तराखंडमधील बाराहोती, ट्रिग हाइट्स आणि लडाखमधील देपसंग खोऱ्यात चिनी जवानांनी घुसखोरी केली होती.

Related posts

#JamiaProtests : प्रियंका गांधींचे इंडिया गेटसमोर ठिय्या आंदोलन

News Desk

गांधी-नेहरू कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे !

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रातून बाहेर पडा, भाजपशी युती करा ! आठवलेंचीही उद्धव ठाकरेंना साद

News Desk