HW News Marathi
राजकारण

सरकारच्या हस्तक्षेपामुळे सुब्रम्हण्यम स्वामी नाराज

नवी दिल्ली | सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थान यांनी एकमेकांवर लाचखोरीचा आरोप लावले आहेत. सीबीआयनंतर अंमलबजावणी संचलनायतील (ईडी) अधिकाऱ्यावर होणार अशी नाराजची प्रतिक्रिया भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांच्या अंतर्गत संघर्षमुळे त्या दोघांवर सरकारला कारवाई करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दा मोदींच्या हस्तक्षेपावर खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सीबीआयच्या मागोमाग ईडीचा नंबर लागणार, सीबीआयची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडीची चौकशी करणार असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.सीबीआय नंतर अंमलबजावणी संचालयातील अधिकारी राजेश्वर सिंह यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात येणार असल्याचे स्वामी यांनी केला आहे. ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह सध्या चिदंबरम यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मित्रपक्षावर अवलंबून न राहता स्वबळावर उमेदवार निवडून आणणारा !

News Desk

बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप! – संजय राऊत

Aprna

BMC Election 2022: 53 ओबीसींसाठी आरक्षित वॉर्ड कोणते?, शिवसेनेच्या दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित

Manasi Devkar